वेळ ही आली निरोपाची, सये आता तरी ये... एकदा का होईना, या विरहवेड्याला मीठीत घे... खुप दिवस झाले, तुझा निरोप नाही की भेट नाही... निदान मीटताना डोळे, तुला डोळे भरून पाहु दे...... सये सगळी तयारीही झाली, चार लोकलीही जमलेत.... तु येनार भाबड्या आशेवर, तेही थांबलेत.... आपली संस्कृती, महीलांना परवाणगी देत नाही... तरीही वेळ काढुन तु ये, अन् जळणार्या चितेस माझ्या पुन्हा अग्नी दे..... -Ek प्रियकर 01/10/2014